ना. कुटे यांची धडपड आणि ना. रंजीत पाटील अनभीज्ञ
महाराष्ट्र |
29 Aug 2019
572
|
जिगाव प्रकल्पाला सुप्रमा; पालकमंत्री
संजय कुटे यांनी तुघलकी प्रस्ताव हाणून पाडला
- अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळवून दिला न्याय
- रात्रभर जागुन सकाळ होताचलढवली खिंड
- अकोला पालकमंत्री रंजीत पाटीलअनभीज्ञच
लोकदूत वेबन्यूज टीम
मुंबई 29. ऑगस्ट
बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातीलशेतकऱ्यांसाठी वर्धान ठरणाऱ्या जिगाव प्रकल्पाची ऊंची कमी करुण सुमारे 2800. कोटी रुपये कमीकरण्याचाप्रस्तावशासननियुक्तत्रिसदस्यसमितीने मंत्रिमंडळासमोर ठेवला. यामुळे अकोला जिल्ह्यासह बुलढाणाजिल्ह्यातील 26 हजार हेक्टर जमीनसिंचनापासून वंचित राहणारअसल्याने ना. संजय कुटे चांगलेच आक्रमक झाले. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतहीआक्रमक होऊन सचिव समितीचाअन्यायकारक प्रस्ताव हाणून पाडला. यामुळे अकोला जिल्ह्यातील जवळपासएक हजार हेक्टर जमीन धारक शेतकऱ्यांचाही फायदा झाला आहे. याप्रस्तावाचा बुलढाणासह अकोलाजिल्ह्यातील शेतकऱ्यांवरही अन्याय होणार होता. मात्र यापासून पालकमंत्रीरंजीत पाटील हे अनभीज्ञच असल्याचेदिसून आले.
जिगाव प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13879 कोटी रुपयांची वित्तीय तरतूद मान्य करुण ऊंची कमी न करण्याचा ऐतिहासीकनिर्णय घेतला. यामुळे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागाला भविष्यात विकासाच्या दृष्टीनेमहत्वाचा ठरणारा प्रकल्प मनाला जाणार आहे. या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी सचिवस्तरावर त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने या धारणाची ऊंची0.75 मीटरने कमी करुण जवळपास2800 कोटी रुपयांचा निधी कमीकरणे, औद्योगिक क्षेत्रासाठी, पिण्याच्यापाण्याचे आरक्षण आणि सिंचनासाठी निकषाणूसार असलेल्या पाण्याच्या वाटपातही कमालीची टक्केवारी घटवली होती.
आधीच आत्महत्याग्रस्त विभाग आणि त्यात सिंचनासापासून 26 हजारहेक्टर जमीन वंचित राहणार होती. खारपान पट्टा असल्याने पूरेसे पिण्याचेस्वच्छ पाणी मिळणार नाही. आणिऔद्योगिक क्षेत्रात मागास असलेला हाविभाग आणखी मागे जाणार असल्यानेभविष्यात या विभागावार अन्यायकारकप्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येणार असल्याची बुलढाणा पालकमंत्री संजयकुटे यांना याबाबत कुनकुन लागली.
या प्रस्तावमुळे अकोला जिल्ह्यातील10027 हेक्टर जमीन आणि बुलढाणाजिल्ह्यातील 16400 हेक्टर जमीन सिंचनापासून मुकनार या वेदनेने अस्वस्थ झालेल्या ना. कुटे यांना रात्रभरभोप लागली नाही. सूर्योदय होताच ना. कुटे यांनी जलसंपदा मंत्री, वित्तमंत्री यांना भेटून अन्यायकारक प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात आणून देत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना हा प्रस्ताव कसाअन्याय करणारा आणि या मागास असलेल्या विभागाचा विकास खुंटवनाराआहे. हे पटवून देत भविष्यात निर्माणहोणाऱ्या समस्येचे गांभीर्यही लक्षातआणून दिले. अकोला आणि बुलढाणाजिल्ह्यातील 26 हजार हेक्टर जमीनसिंचनापासून वंचित राहणार असल्याने आणि त्याबाबत ना. संजय कुटे यांचीयाबाबतीत असलेली तळमळ आणि यांनी घेतलेली जनहिताची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योग्यवाटली. त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसूनस्वतःच्या अधिकारात यावर निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी ना. कुटेयांना ग्वाही दिली.
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत सदरविषय येताच ना. कुटे यांनी याविभागातील शेतकरी, बेरोजगार युवकावर होणारा अन्याय आणि याविभागाचा खुंटनारा विकास याची परिस्थिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशदकरुण या तुघलकी प्रस्तावाला कडाडूनविरोध केला. ना. कुटे यांची भूमिकायांची भूमिका विकासाच्या बाजूने आणिलोक हितासाठी असल्याने या जिगावप्रकल्पाची ऊंची इंचभरही कमी नकरता तब्बल 13879 कोटी रुपयांची मंजूरी देत ऐतिहासिक निर्णय घेतला. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातीलशेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्याप्रस्ताववार ना. कुटे यांनी शेतकऱ्यांच्याआत्मियत्तेने लढवलेली खिंड पाहता, याप्रस्तावाबाबत अकोला जिल्हा पालकमंत्री रंजीत पाटील यांना काहीचमाहीत नसल्याने यावर आश्चर्य व्यक्तकेले गेले. मात्र केवळ बुलढाणा जिल्ह्याचा विचार न करता अकोलाजिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही ना. कुटेयांनी किल्ला लढविल्याने अकोलाजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.